महाराष्ट्र शासनाने आज ०३ एप्रिल रोजी ४ आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे-
1. श्रीमती अंशु सिन्हा, (IAS:MH:1999) यांची व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्री ई. रावेंद्रन (IAS:MH:2008) यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री ए.बी. धुळाज (IAS:MH:2009) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्री दीपक तावरे (IAS:MH:2013) यांची यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चार आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या
Reviewed by ANN news network
on
४/०३/२०२४ ०९:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: