मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार - २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर - १९.०३ टक्के
जालना - २१.३५ टक्के
औरंगाबाद - १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे - १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड - १६.६२ टक्के
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान
Reviewed by ANN news network
on
५/१३/२०२४ ०१:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: