मुंबई : कुलाबा वेधशाळेने आज सकाळी १० वाजता.सावधगिरीचा इशारा जारी केला आहे.
या इशार्यानुसार पुढील ३ ते ४ तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यांत जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळीपाऊस होण्याची शक्यता आहे. वार्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अशी सूचनाही हवामानखात्याने दिली आहे.
'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता; सावधगिरी बाळगा
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२४ ११:५४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: